माझे -हदयस्थ गुरू
“ जे जे आपणांसी ठावे, ते इतरांसी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकलजन ” उपरोक्त उक्तीनुसार जी जी माणसे आपल्या आयुष्यात येतात ती सगळीच एक प्रकारे आपल्याला काही चांगले-वाईट शिकवून जातात त्यामूळे ती गुरुस्थानी असतात, मग ती ग्रंथ असो, गुगल असो किंवा निसर्ग असो. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला “ गुरुपोर्णिमा “ साजरी केली जाते ती गुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठीच होय. आपले ऋषीमुनी,संत-परंपरा किंवा अगदी गणपती, सरस्वती यांना आद्यपुजेचा मान दिला जातो ते या दृ...